कुठल्याही गृहनिर्माण प्रकल्पाला महारेराकडून प्रकल्प पूर्ततेसाठी मुदतवाढ दिली जात असली तरी त्या प्रकल्पातील ग्राहकांचे हक्क अबाधितच राहतात. प्रकल्पाला दिलेली मुदतवाढ ही प्रकल्प पूर्ततेसाठी असते. ...
महारेराच्या सलोखा मंचांमुळे घर खरेदीदार तक्रारदारांना तक्रार निवारण करण्यासाठी एक व्यवहार्य पर्याय मिळाला आहे. सध्या राज्यात कार्यरत 52 सलोखा मंचांनी 1470 घर खरेदीदारांच्या तक्रारी यशस्वीपणे निकाली काढल्या आहेत. ...
सोमवारी देशातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईत झाली असून, हे कमाल तापमान ३७.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आल्याची माहिती वेगरिज ऑफ दी वेदरचे राजेश कपाडीया यांनी दिली. ...
मध्यंतरी झालेल्या बैठकीत पाडकाम करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता पुन्हा एकदा या रेल्वे पुलाच्या पाडकांमाबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. ...