जगापासून संपर्क तुटलेली दुर्गम वस्ती म्हणजे डोंगरकपारीतली इरसालवाडी. अशा या वाडीत भलतंंच आक्रित घडलेलं. वस्तीमागच्या दाट जंगलात एक विचित्र वस्तू भावड्याला सापडलेली. छोट्याशा सुटकेसच्या आकाराचं कसलं तरी यंत्र घेऊन भावड्या पाराजवळ आला, तेव्हा ति ...
‘परवडत नसेल तर कांदा खाताच कशाला? द्या की सोडून,’ असं सोलापूरच्या सुभाष बापूंनी जनतेला ठणकावून सांगताच ‘कांदा भजी’ गाडीवाल्यांची घाबरगुंडी उडालेली.‘बापू कायऽऽ नेहमीच काही-बाही बोलत राहतात... पण त्यापायी आपल्या पोटावर पाय पडायला नको,’ या भीतीपोटी या व ...
वैद्यक शास्त्राच्या इतिहासात प्रथमच असा बाका प्रसंग उभा ठाकला होता. जगातले अनेक नामवंत डॉक्टर भारतात एकत्र जमले होते. एका मोठ्या हॉस्पिटलच्या आॅपरेशन थिएटरमध्ये हे सारे गोल करून उभे होते. या डॉक्टरांसमोर इरसालवाडीचा एक तरुण रुग्ण गंभीर अवस्थेत ठेवण्य ...
घरोघरी ‘आयपीएल’चा ‘टीआरपी’ वाढू लागला, तसे सारे नेते एकत्र आले. ‘मी थेट कमळवाल्या शमो जोडीवर टीका केली तरीही मीडियामध्ये म्हणावा तसा स्पेस मिळेनासा झालाय,’ उद्धोंनी खंत व्यक्त केली. ...
पिंट्या, बंड्या, चिंट्या अन् गण्या काही पत्रकार नव्हते. दिवसभर मोबाईलवर चकाट्या पिटत बसणारे ते ‘पदवीधर बेरोजगार’ होते. न घडलेल्या घटना ‘बे्रकिंग न्यूज’ म्हणून सोशल मीडियावर फिरविण्यात त्यांचा हातखंडा होता. आजपावेतो त्यांनी किती सेलिब्रेटीजना जिवंतपणी ...