Mumbai News: अन्य शिक्षण मंडळाबरोबरच राज्य शिक्षण मंडळाच्या २५८ शाळांमधील कारभारही शिक्षक व मुख्याध्यापकांना मान्यता न घेताच सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
संस्थेने मात्र प्रवेशाला निर्बंध घालण्याचा निर्णय अद्याप झाला नसून ती केवळ 'एआयसीटीई'च्या समितीची शिफारस आहे, असे स्पष्टीकरण दिले आहे. ...
काही विद्यार्थी व पालक यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे शाळेकडे वेळेत प्रस्ताव दाखल झालेले नाही. ...
समारंभाचे अध्यक्षस्थान राज्याचे राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस भूषवणार आहेत. ...
वेळेत प्रवेश प्रक्रिया न करणाऱ्या महाविद्यालयांना दंड ...
एनटीएने jeemain.nta.ac.in वर जेईई मुख्य निकाल, २०२४ डाउनलोड करण्यासाठी लिंक अपडेट केली आहे ...
ठप्प झालेली सरकारी नोकर भरती, आक्रसलेल्या संधी, परीक्षेतील गैरप्रकारांमुळे संतप्त तरुणांच्या अस्वस्थतेवर हा कायदा फुंकर तेवढी घालेल, इतकेच! ...
...अन्यथा या कामावर बहिष्कार घालू, असा इशारा आता शिक्षक भरती या शिक्षक संघटने दिला आहे. ...