मेक्सिकोच्या सीमेवर कुंपण भिंत उभारण्याच्या मुद्यावरून अमेरिकेत रणकंदन माजले असतानाच, भारतातही आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) वरून जोरदार गदारोळ सुरू झाला आहे. ...
अर्थशास्त्र न शिकलेल्यांनाही मागणी व पुरवठ्याचा सिद्धांत ठाऊक असतो. मागणीपेक्षा पुरवठा वाढला की किमती घसरतात अन् मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला की किमती वधारतात, असे हा सिद्धांत सांगतो. ...
अकोला : होणार, होणार म्हणून गत काही दिवसांपासून गाजत असलेली प्लास्टिकबंदी अखेर महाराष्ट्रात लागू झाली. ती कितपत यशस्वी होणार, या प्रश्नाचे उत्तर काळच देऊ शकेल. ...
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मनात नेमके काय आहे, याचा थांगपत्ता ते कुणालाही लागू देत नाहीत, असे त्यांचे समर्थक नेहमी अभिमानाने सांगत असतात. ...
सध्याच्या घडीला भारत हा जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश आहे. त्यामुळे आपली सेनादले शस्त्रास्त्रांच्या आघाडीवर अगदी परिपूर्ण असतील, असा ग्रह होऊ शकतो. परिस्थिती मात्र तशी नाही. लष्कर, वायुसेना आणि नौदल ही तीनही दले शस्त्रास्त्रांच्या तुटवड ...
वाहतूक सिग्नलवरील वाहनचालक हाच भारतातील सर्वाधिक घाई असलेला वर्ग होय, असा निष्कर्ष विदेशी नागरिकांनी घाईघाईत काढू नये; कारण या वर्गापेक्षाही जास्त घाईत असलेला आणखी एक वर्ग भारतात आहे. तो वर्ग म्हणजे भारतातील वृत्त वाहिन्यांमध्ये कार्यरत रथी-महारथी! ...
एका झोपडीतील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली अन् मग स्फोटांची मालिकाच सुरू झाली. एका मागोमाग एक ११ सिलिंडरचे स्फोट झाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले आणि बघता-बघता तब्बल ५४ झोपड्या स्वाहा झाल्या. ...