Akola News: खरीप हंगामात अखेरच्या टप्प्यात पोहोचला असून, अवघ्या आठवडाभरानंतर रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. ऐन सुरुवातीलाच शेतकऱ्यांपुढे खत टंचाईचे संकट उभे राहिले आहे. ...
Akola News: अकोला तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यातील मासा, सिसा उदेगांव,डोगंरगाव बाभुळगांव या शिवारामधील खरीप हंगामातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...