यंदा अतिवृष्टी व परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना मदत मिळाली; मात्र ती रक्कम अतिशय कमी शेतकरी संकटात सापडला आहे. ...
भारत जोडो यात्र ७१ व्या दिवशी पातुर येथून सुरू झाली या यात्रेत जुनी पेन्शन लागू करा अशी मागणी करीत राज्यभरातील शासकीय व निमशासकीय जवळपास दहा हजार कर्मचारी सहभागी झाले होते. ...