रॅली सुरू झाल्यावर या सजवलेल्या जीपमध्ये शब्दश: उभे रहायलाही जागा नव्हती, नंतर नंतर तर जीप तिरकी व्हायला लागली अन् विलासराव घाबरले ...
देशाला वाचवणे कर्तव्य वाटल्याने आम्ही इंडिया आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला ...
शरद पवार भाऊसाहेबांच्या पाया पडल्यावर त्याकाळात सर्वाधिक मानाचा समजला जाणारा फेटा त्यांनी स्वत:च्या हातांनी पवारांना बांधला ...
सरकार आपल्या दारीचा प्रचार करण्यासाठी करोडो खर्च केले,युतीच्या आमदारांना जो विकासनिधी दिला तोही करोडो रूपयांच्या घरात गेला ...
राजीव गांधींना भेटता यावे, त्यांच्याबरोबर बोलता यावे, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा त्याकाळी शरद पवारांनी पूर्ण केली ...
खोत यांना कसलीही संस्कृती नाही, भाजपच्या पाठिंब्यानेच ते सगळे बोलत आहेत ...
राज्यातील अन्नधान्याचं उत्पादन घटलं तेव्हा नाईक यांनी 'महाराष्ट्र अन्न धान्यात स्वयंपूर्ण झाला नाही तर मी याच शनिवारवाड्यावर जाहीर फाशी घेईल' असं वक्तव्य जाहीर सभेत केलं होत ...
सलूनमध्ये घुसून थेट दाढी करणारा उमेदवार मागे कधी झाला नसेल, पुढेही कधी होणारही नाही, हा प्रचारातला वेगळाच प्रसंग ...