लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

राजेश शेगोकार

जेव्हा उपमुख्यमंत्र्यांचा फोन येतो.. जनतेचे कोणते प्रश्न मार्गी लागतात? - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जेव्हा उपमुख्यमंत्र्यांचा फोन येतो.. जनतेचे कोणते प्रश्न मार्गी लागतात?

Nagpur : मैदान खचाखच भरलेले... सभा सुरू, मग अचानक नेत्याला त्या भागातील प्रश्नाची आठवण हाेते, नेता म्हणतो, ‘थांबा… थांबा… आता मी लगेच फोन लावतो!’ आणि लगेच मंचावरून मंत्र्याला कॉल जातो. ...

राज्यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण देशात सर्वाधिक ! पालकांनी मुले वाढवायची की वाचवायची? - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण देशात सर्वाधिक ! पालकांनी मुले वाढवायची की वाचवायची?

Nagpur : मानसिक तणावाला शब्द नसतात आणि जेव्हा तो सहनशक्तीच्या पलिकडे जातो, तेव्हा मुले कायमची गप्प होण्याचा निर्णय घेतात आणि इथेच आपण हरतो. या 'आपण'मध्ये पालक, शिक्षक व समाज याचाही समावेश होतो. ...

'माझे लग्न होत नाहीये, कृपया पत्नी मिळवून द्या' तरुणाने शरद पवारांना लिहिलेले हे पत्र लग्नसंस्थेविषयी कोणते वास्तव उघडे पाडते? - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'माझे लग्न होत नाहीये, कृपया पत्नी मिळवून द्या' तरुणाने शरद पवारांना लिहिलेले हे पत्र लग्नसंस्थेविषयी कोणते वास्तव उघडे पाडते?

Nagpur : 'माझे लग्न होत नाहीये, कृपया पत्नी मिळवून द्या'... या समस्येचे समाधान फक्त सरकार, नेते किंवा धोरणे देऊ शकत नाहीत. यासाठी कुटुंबांची मानसिकता बदलावी लागेल. समाजाने नोकरी, वेतन, शहरात स्थायिकता यापलीकडे उपवरांकडे बघायला सुरुवात केली पाहिजे. ग् ...

हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावरच सत्तेची 'कोंडी'? सभागृहात आरोपांनी वाढेल तापमान - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावरच सत्तेची 'कोंडी'? सभागृहात आरोपांनी वाढेल तापमान

Nagpur : नागपुरातील प्रत्येक हिवाळी अधिवेशनाच्या प्रारंभी एखादा राजकीय मुद्दा राज्यभर गाजतो अन् विधानसभेच्या वातानुकूलित सभागृहात राजकीय तापमान वाढलेले दिसून येते. गेल्या पाच वर्षांचा आढावा घेतला तर नागपुरातील है अधिवेशन म्हणजे विरोधकांसाठी सत्ताधाऱ् ...

शेतकरी आंदोलनं अल्पायुषी ठरतात का? संघर्षाचं फलित विजयोत्सवात का बदलत नाही? - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकरी आंदोलनं अल्पायुषी ठरतात का? संघर्षाचं फलित विजयोत्सवात का बदलत नाही?

Nagpur : विदर्भात दि. १९ मार्च १९८६ रोजी यवतमाळच्या महागाव तालुक्यातील चिलगव्हाणचे साहेबराव करपे यांनी सहकुटुंब आत्महत्या केली. ही पहिली शेतकरी आत्महत्या मानली जाते त्यानंतर विदर्भात सुरू झालेले शेतकरी आत्महत्यांचे सत्र अद्यापही सुरूच आहे. ...

‘माला’; प्रेरणेची अन् व्यवस्थेच्या विरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाची - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘माला’; प्रेरणेची अन् व्यवस्थेच्या विरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाची

Nagpur : ही फक्त अनाथ मुलांची गोष्ट नाही, तर आपल्या संविधानातील माणुसकीच्या मूल्यांची खरी परीक्षा आहे. मालासारखी हजारो फुलं आजही अंधारात आहेत ...

शेतात कामाला जाणे, अंगणात चिमुकल्यांना खेळू देणेही जीवाला बेतणारे.. पूर्व विदर्भातील 'या' जिल्ह्यात वाघांची दहशत संपेना - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतात कामाला जाणे, अंगणात चिमुकल्यांना खेळू देणेही जीवाला बेतणारे.. पूर्व विदर्भातील 'या' जिल्ह्यात वाघांची दहशत संपेना

Nagpur : आज विदर्भातील शेतकऱ्याचा चेहरा बघा. तो फक्त पावसाने भिजलेला नाही; तो निराशेने, संतापाने, भीतीने भरलेला आहे. एका बाजूला वाघाच्या दहशतीनं घराबाहेर पडणं अवघड झालंय, तर दुसऱ्या बाजूला पिकं उद्ध्वस्त होऊन उद्याचं पोट उपाशी राहणार आहे ही चिंता आहे ...

जनरेशन झेडचा संताप, सोशल मीडियाविना श्वास घेता येतो का? - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जनरेशन झेडचा संताप, सोशल मीडियाविना श्वास घेता येतो का?

Nagpur : सोशल मीडियावर बंदी म्हणजे नळाला कुलूप लावून पाणी थांबवण्याचा निष्फळ प्रयत्न. लोक तहानलेलेच राहतात आणि तहान वाढली की तोडफोड करून नळ फोडतात. बंदी ही समस्या सोडवत नाही; ती समस्या अधिक तीव्र करते. भविष्यातील धोका याच ठिकाणी दडलेला आहे. ...