Nagpur : 'रात्री खूप भीती वाटते... सतत दडपण राहते... सिनियर्स काय करायला सांगतील, हेच कळत नाही... खूप सहन केलं, पण आता सहन होत नाही...' असा एखादा फोन वसतिगृहात राहणाऱ्या तुमच्या मुलामुलीने किंवा लहान बहीणभावाने केला अन् फोन कट झाला तर तुमची काय अवस्थ ...
Nagpur : अशोक खरात प्रकरणाने पुन्हा एकदा समाजाला आरसा दाखवला आहे. सुशिक्षित, सुसंस्कृत कुटुंबातील महिला आणि मुली त्याच्या जाळ्यात अडकल्या, हे केवळ धक्कादायक नाही तर चिंताजनक वास्तव आहे. ...
Nagpur : मैदान खचाखच भरलेले... सभा सुरू, मग अचानक नेत्याला त्या भागातील प्रश्नाची आठवण हाेते, नेता म्हणतो, ‘थांबा… थांबा… आता मी लगेच फोन लावतो!’ आणि लगेच मंचावरून मंत्र्याला कॉल जातो. ...
Nagpur : मानसिक तणावाला शब्द नसतात आणि जेव्हा तो सहनशक्तीच्या पलिकडे जातो, तेव्हा मुले कायमची गप्प होण्याचा निर्णय घेतात आणि इथेच आपण हरतो. या 'आपण'मध्ये पालक, शिक्षक व समाज याचाही समावेश होतो. ...
Nagpur : 'माझे लग्न होत नाहीये, कृपया पत्नी मिळवून द्या'... या समस्येचे समाधान फक्त सरकार, नेते किंवा धोरणे देऊ शकत नाहीत. यासाठी कुटुंबांची मानसिकता बदलावी लागेल. समाजाने नोकरी, वेतन, शहरात स्थायिकता यापलीकडे उपवरांकडे बघायला सुरुवात केली पाहिजे. ग् ...