कोहलीच्या गोटामध्ये राहुल आहे, हे ओपन सिक्रेट आहे. पण आपल्या गोटातील खेळाडू फॉर्मात नसतानाही त्याला का संधी द्यावी, याचे उत्तर कोहलीने द्यायला हवे. त्याचबरोबर राहुललला संधी देऊन कोहलीने संघाचे नुकसान का केले, याचाही विचार करायला हवा. ...
आता रणजी सामन्यानंतर गंभीर निवृत्ती पत्करतो आहे. या सामन्यात तरी तो प्रकाशझोतात यावा. कारण आतापर्यंत यशाच्या गाडीतील विंडोसीट त्याला मिळालेली नाही, ती त्याला मिळायला हवी. कारण दुसरा गंभीर होणे नाही. ...
सचिन जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर लॉर्ड्सवर एका सामन्यासाठी खेळायला उतरला होता, त्यावेळी पेव्हेलियनमधून मैदानात येईपर्यंत चाहत्यांनी उभे राहून त्याला मानवंदना दिली होती. त्यावेळी त्यांच्यावर इंग्लंडच्या सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाख ...
देशासाठी सर्वस्व विसरावं. सर्वोत्तम कामगिरी करून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदकाला गवसणी घालावी. तिरंगा डौलानं फडकताना पाहावा, अशी प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. ...
कोहलीच्या मनासारखं झालं. शास्त्रीसारखा त्याच्या देहबोलीला, विचारांना आणि एकंदरीत बऱ्याच गोष्टींमध्ये साधर्म्य असलेला गुरू कोहलीला मिळाला आणि त्यानंतर सुरू झाले हुकूमशाहीचे पर्व. ...
सचिन यांच्या फलंदाजीमध्ये संयम थोडा जास्त होता, पण पृथ्वी हा सचिन यांच्यापेक्षा जास्त आक्रमक आहे, असे पृथ्वीचे प्रशिक्षक प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांनी त्याच्या धडाकेबाज शतकी खेळीनंतर सांगितले. ...
या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात करुणने नाबाद त्रिशतक झळकावलं. वीरेंद्र सेहवागनंतर त्रिशतक झळकावणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला. या दरम्यानच्या कालावधीत कोहली चांगल्या फॉर्मात होता. पण त्याने किती त्रिशतक झळकावली, हे त्याने सांगावे. आतापर्यंत तरी कोहल ...