शेतकरी हा एकटा नाही. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि नुकसानीपासून वाचवण्यासाठी कृषी विद्यापीठ सोबत आहे असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मनी यांनी व्यक्त केले. ...
Onion Crop : या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील जवळपास ३० ते ७० टक्क्यापर्यंत कांद्याचे रोपे वाया गेली आहेत. रब्बी हंगामातील कांदा नाशिक, नगर जिल्ह्यातील पारनेर, संगमनेर तालुक्यात, त्याचबरोबर पुणे, सातारा, सोलापूर, बीड आणि धाराशिवमध्येही कांद्याची लागवड ...
Beed Custard Apple : बीडच्या सिताफळाला सध्या केवळ १० ते १२ रूपये किलोंचा दर मिळतोय. त्यामुळे या भौगोलिक मानांकनाचा शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत नाही. ...