"केंद्र सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात कायदा तयार केला होता. त्यात तर हुंदू-मुस्लीमांसंदर्भात काहीच नव्हते. सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कायदा तयार केला, परिणामी तो कायदा त्यांना मागे घ्यावा लागला." ...
Jalgaon Gramin Vidhan Sabha Explained in Marathi: लोकसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून मतदान करणाऱ्या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून गुलाबराव पाटील पुन्हा गुलाल उधळणार का? ...