Tapi Water Recharge : दरवर्षी भूजल पातळी एक मीटरने खालावत असलेल्या मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील नेपानगर, बुऱ्हाणपूर, रावेर, यावल आणि चोपडा तालुक्यांमध्ये भूजल पातळी वाढवण्यासह ३ लाख ५७ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. (Tapi Water Rec ...
Harbhara Market : रब्बी हंगामात सुमारे सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाची (Harbhara Crop) पेरणी झाली. मात्र, फारशी कडाक्याची थंडी नसल्याने पिकाची पुरेशी वाढ होऊ शकली नव्हती. त्याचा परिणाम थेट उत्पादनावर झाला. ...