Maharashtra Weather Update : राज्यात पाऊसाचा जोर असल्याने हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, नागपूर, अमरावती, चंद्रपूर अशा १० पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये पुढील ४ ते ५ दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यत ...
Vijay Wadettiwar criticizes Mahayuti government: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेणे म्हणजे सरकार शेतकऱ्यांच्याप्रती असंनवेदनशील असल्याचे स्पष्ट झाले, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ...
पाकिस्तानसाठी पाण्याची मोठी समस्या बनली आहे. सध्या ते पुरामुळे झालेल्या नुकसानीसोबत झुंजत आहेत. पण येणाऱ्या काळात ते पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तहानलेले असणार आहेत. ...
Akhilesh Yadav on Operation Sindoor: खासदार अखिलेश यादव यांनी ऑपरेशन महादेवच्या तपासाचा हवाला देत सरकार पुलवामामध्ये आरडीएक्स आणण्यासाठी वापरलेली गाडी का शोधत नाहीये? असा सवाल केला. ...
अमित शाहांच्या काळात मणिपूर जळत आहे, दिल्लीत दंगली झाल्या, पहलगाम घडले आणि आजही ते गृहमंत्री आहेत असं सांगत त्यांनी शाह यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले. ...
निरीक्षकांची संख्या कमी करण्याच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते, बियाणे आणि इतर निविष्ठा मिळणे अत्यंत आवश्यक असते. ...