एका मॉलमध्ये महालक्ष्मी आणि मुक्ती रंजनची भेट झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मात्र जेव्हा मुक्ती रंजनची नजर महालक्ष्मीच्या मोबाईलवर पडली तेव्हा लव्हस्टोरीत ट्विस्ट आला. ...
पोल्ट्री व्यवसायासाठी खाद्य पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या कारभाराविरोधात रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी अलिबाग येथील पशुसंवर्धन उपायुक्तांबरोबर गुरुवारी झालेल्या बैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. ...
अकरावी प्रवेशाची सहावी विशेष फेरी नुकतीच संपली असून, या फेरीत निवड झालेल्या ३ हजार ३९ विद्यार्थ्यांपैकी २ हजार ४०० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. ...
राज्यात संपलेल्या गाळप हंगामात शेतकऱ्यांच्या उसाचे एफआरपीचे १२ साखर कारखान्यांकडे अद्यापही ७२ कोटी रुपये थकीत आहेत. यावर्षीचा गळीत हंगाम सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना मागील हंगामातील एफआरपीची संपूर्ण रक्कम सद्यस्थितीत कारखाने शेतकऱ्यांना ...