भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने उल्लंघन केले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतली आहे. या बैठकीत तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रमुखांसह राजनाथ सिंह देखील उपस्थित होते. ...
Bhagwant Mann : पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील पाणीवादादरम्यान रविवारी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राजस्थानसाठी अतिरिक्त पाणी सोडण्याची मोठी घोषणा केली. ...