मुंबईत महायुतीत अजित पवार गटाला सोबत घ्यायचे की नाही यावरून घोळ सुरू आहे, तर काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असला तरी उद्धवसेना त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न करीत आहे. ...
घरच्या मैदानावर झालेल्या या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत रोहितच्या नेतृत्वात भारताने सलग ९ सामने जिंकून अंतिम फेरी गाठली होती. मात्र, निर्णायक अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. ...