मसुद्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, इलेक्ट्रिसिटी ॲक्ट २००३ च्या अंमलबजावणीमुळे वीज क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पायाभूत विकास झाला आहे. परंतु, विकसित भारत २०४७ च्या संकल्पनेला वास्तवात आणण्यासाठी आणखी पायाभूत बदल आवश्यक आहेत. ...
सातारा : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांचे मानधन मिळालेले नाही. राज्यातील अशा कर्मचाऱ्यांची संख्या ... ...
Maharashtra Weather Update : पहाटे गारठा आणि दुपारी उष्णतेचा तडाखा जाणवत आहे. राज्यात हवामान सध्या अनेक बदल होताना दिसत आहेत. मान्सूनची माघार घेतल्यानंतर राज्यात तापमानात वाढ होत असून, हवामान खात्याने दिवाळीपूर्वी उकाडा आणखी तीव्र होईल, असा इशारा दिल ...