"मी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी केली आणि त्यांना युद्धाच्या उंबरठ्यावरून माघारी नेले. ही माझ्या राजकीय कारकिर्दीतील एक मोठी यशोगाथा आहे. पण..." ...
आतापर्यंत, भारत चिनाबचे मर्यादित पाणी वापरत होता, तेही मुख्यतः सिंचनासाठी. परंतु आता करार स्थगित केल्याने त्याचा वापर वाढवता येतो, विशेषतः ऊर्जा मागणी पूर्ण करण्यासाठी वीज निर्मिती क्षेत्रात, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ...
यामुळे एकूण निधीचा पुरवठा दुप्पट होऊन या क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी वेगाने सुधारेल आणि प्रवाशांना अधिक सुविधा मिळतील, असा दावा मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशनने केला आहे... ...
शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे आमदार, खासदार, उपनेते, जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते, उपनेते यांना वेगवेगळ्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. या नेत्यांनी त्या त्या जिल्ह्यातील परिस्थितीचा, अडचण ...