मोलारबँडचे नगरसेवक हेमचंद गोयल यांच्या अध्यक्षतेखाली १५ नगरसेवकांची बैठक झाली. यात आपपासून वेगळे होत नवीन पक्ष स्थापन करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ...
गेल्या मार्चमध्ये इजिप्तमध्ये झालेल्या अरब लीग परिषदेत गाझातील सुमारे २० लाख पॅलिस्टिनी नागरिकांना विस्थापित न करता या भागाची पुनर्बांधणी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. तोच प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला. ...
"मी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी केली आणि त्यांना युद्धाच्या उंबरठ्यावरून माघारी नेले. ही माझ्या राजकीय कारकिर्दीतील एक मोठी यशोगाथा आहे. पण..." ...
आतापर्यंत, भारत चिनाबचे मर्यादित पाणी वापरत होता, तेही मुख्यतः सिंचनासाठी. परंतु आता करार स्थगित केल्याने त्याचा वापर वाढवता येतो, विशेषतः ऊर्जा मागणी पूर्ण करण्यासाठी वीज निर्मिती क्षेत्रात, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ...