ईश्वर अग्रवाल आणि क्रिशित अरोरा. हे दोन दोस्त. दोघे इंजिनिअर. ‘अनंत उज्ज्वला’ नावानं त्यांनी आपली वीज वितरणाची कल्पना वर्ल्ड बँकेला पाठवली होती. आता त्यांच्या या कल्पनेला जागतिक बँकेची मान्यता मिळाली असून, एका खास परिषदेसाठी त्यांना वॉशिंग्टनला बोलाव ...
ओखी वादळ सोमवारपासून (4 डिसेंबर) मुंबईच्या किना-यावर घोंघावतंय त्यामुळे कोकण किनारपट्टीवर त्याला तोंड देण्यासाठी जोरदार तयारी आणि संरक्षणाच्या उपाययोजना केल्या जात आहेत. ...
वयाची चाळीशी येण्यापुर्वी आलेलं टक्कल आणि पांढरे होणारे केस हे लठ्ठपणापेक्षा हृदयरोगासाठी कारणीभूत ठरू शकतात असे एका नव्या संशोधनानुसार स्पष्ट झाले आहे ...
कुणीही उठतो आणि कुण्या एका समुदायाचा सरसकट मक्ता घेऊन थेट तलवार काढतो. नवं काहीच ऐकणार नाही, विचारवंतांचे गळे दाबणार, आम्ही म्हणतो ते मान्य न करणाऱ्यांचं नाक कापणार, त्यांना जिवंत जाळणार असा एक आक्रस्ताळा हटवादीपणा खपवून घेतला जातो आहे. असे जुनाट हट ...
राणीचा बाग आणि भाऊ दाजी लाड हे मुंबईकरांच्या मनातले एक समिकरणच आहे. भायखळ्याच्या या दिमाखदार वास्तूच्या पायाभरणीस आज १५५ वर्षे पूर्ण होत आहेत. काही वर्षांपुर्वी डागडुजी झाल्यावर या संग्रहालयास नवी झळाळी प्राप्त झाली आहे. ...
मुंबई, ठाणे, पुणे, अलिबाग आणि रायगड जिल्ह्याचा उत्तर भाग यामध्ये बेने इस्रायली समुदाय आजही राहतो. या सर्व गावांमध्ये त्यांनी प्रार्थनास्थळे बांधली होती. रायगड जिल्ह्यातले जुने असे एक सिनेगॉग म्हणजे रेवदंडा गावातील सिनेगॉग. त्याला यावर्षी १७५ वर्षे पू ...
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सागरमाला प्रकल्पाच्या अंतर्गत ससून डॉकचा विकास आणि कायापालट होणार असल्याची माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटीया यांनी लोकमतशी बोलताना दिली ...