यंदाच्या वर्षी पेपर हातानं तपासण्याऐवजी ऑनलाइन तपासण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठानं घेतला. त्याचा बोजवारा उडाला. मोठा घोळ, टीका, वाद सगळं झालं. पण ही ऑनलाइन पेपर तपासणी नेमकी असते कशी? तिचा उपयोग काय? ...
7 ऑगस्ट हा दिवस बेस्ट दिन म्हणून साजरा केला जातो. बेस्ट दिनालाच जरी संप पुकारला गेला असला तरी बेस्टने शहराच्या विकासात दिलेले योगदान आपल्याला विसरता येणार नाही. घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम ते वातानुकूलीत बस असा मोठा प्रवास बेस्टने केलेला आहे. ...
बंगळुरुमध्ये काही दिवस राहिल्यावर मंगळवारी कॉंग्रेसचे आमदार नक्की कोणाला मतदान करणार?, त्यांची मतं फुटणार का? अहमद पटेल राज्यसभेत जाणार का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील. पण गुजरातमधील आमदारांच्या बाबतीत असा रिसॉर्टमध्ये राहण्याचा प्रकार ...
जेपींच्या संपर्कात आल्यानंतर नायडू यांचे संपुर्ण आयुष्यच बदलून गेले. हाच काळ त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट म्हणून ओळखला गेला. त्यानंतर 1975 साली लागू झालेल्या आणीबाणीविरोधातही नायडू सक्रीय राहिले. मिसा कायद्यांतर्गत त्यांना कारागृहातही जावे लागले ...
मानवी तस्करी हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा व्यवसाय मानला जातो. यामध्ये बहुतांश वेळेस महिला आणि मुलांची संख्या जास्त असते. या महिलांना मोठ्या शहरांमध्ये शरीरविक्रय करण्यासाठी भाग पाडले जाते. ...
प्रत्येकाला पर्यावरण कसे वाचवले पाहिजे यावर चर्चांमध्ये सहभाग घ्यायचा असतो. मात्र त्यांच्याकडून काही कृती होताना दिसत नाही. पण पवईतल्या महाविद्यालयीन तरुणांनी मात्र प्लास्टिकमुक्त शहरासाठी स्वतः प्रयत्न सुरु केले आहेत. ...