PM Kisan Samman Nidhi Yojana new Update: शेतकरी पतीचे मानधन आता रोखले आहे. राज्यातील अशा ६० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना या निर्णयाचा फटका बसला असून, त्यांना २० वा हप्ता देण्यात आलेला नाही. ...
सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय, प्रशासक विद्याधर अनास्कर यांची माहिती : डबघाईला आलेल्या २० जिल्हा बँकांच्या कार्यक्षेत्रातील साेसायट्यांना हाेईल पुरवठा ...
येत्या दोन महिन्यांत आयुक्तालयाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. दरम्यान, आतापर्यंत राज्यातील १ कोटी १० लाख शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी ...
पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधील आवक वाढली परिणामी जलसंपदा विभागाने सायंकाळी ७ वाजता खडकवासला धरणातून ८ हजार ७३४ क्युसेकने मुठा नदीत विसर्ग सुरू केला होता. ...