दहावीच्या परीक्षेत सहापैकी ४ विषय उत्तीर्ण करून दोन विषयात अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी एटीकेटी धारनाने पुढल्या वर्गात म्हणजे ११ वीत प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने यापूर्वी घेतला आहे. ...
साेमवारी गांधी जयंतीपासून नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात पाऊस थांबणार असून भंडारा, गाेंदिया व गडचिराेली जिल्ह्यात मात्र पुढचे आठ दिवस ढगाळ वातावरणासह तुरळक पाऊस हाेण्याचा अंदाज आहे. ...