नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शहरातील ऐरोली आणि बेलापूर या दोन मतदारसंघांतून अनेक जण इच्छुक असून, तशी दावेदारी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. ...
तुम्ही निसर्गावर आक्रमण करतात तेव्हा त्यापेक्षा अधिक वेगाने निसर्ग त्याची परतफेड करतो, असे नॅट कनेक्ट फाउंडेशनचे बी. एन. कुमार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. ...
Palghar News: मुसळधार पावसाने आज राज्यातील बहुतांस भागाला झोडपून काढलं आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील वसईजवळील चाळीस पाडा येथे शेतीच्या कामासाठी गेलेले १६ जण ता पुराच्या पाण्यात अडकून पडले होते. ...