लाईव्ह न्यूज :

default-image

नंदकिशोर पाटील

शेतातल्या उसाची चिंता मोठी, की गोरगरिबांच्या चुलीची? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेतातल्या उसाची चिंता मोठी, की गोरगरिबांच्या चुलीची?

आर्थिक विषमतेतून सामाजिक असंतोषाचा उद्रेक होतो. जातीय अस्मितेतून निर्माण होणाऱ्या सामाजिक दुभंगाचे दुष्परिणाम दीर्घकाळ टिकून राहतात. ...

समाजमाध्यमांवरील अनामिक दहशतवाद्यांचे काय? त्यांचा बीमोड कसा करणार? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :समाजमाध्यमांवरील अनामिक दहशतवाद्यांचे काय? त्यांचा बीमोड कसा करणार?

एकीकडे देशावर हल्ला झाला असताना, दुसरीकडे समाजमाध्यमांवर काहीजण धर्माच्या नावावर देशाच्या एकात्मतेला नख लावण्याचा प्रयत्न करत आहेत. काश्मिरींवर, मुस्लीम समाजावर बहिष्कार टाकण्याची भाषा करून आपण काय साध्य करू इच्छित आहोत? ...

न्यायासाठी लढा... एका झाडासाठी शेतकऱ्याला एक कोटी रुपये भरपाई! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :न्यायासाठी लढा... एका झाडासाठी शेतकऱ्याला एक कोटी रुपये भरपाई!

यवतमाळ जिल्ह्यातील केशव शिंदे यांनी एका रक्तचंदनाच्या झाडासाठी दिलेला लढा ही सामान्य माणसाच्या संघर्षाची आणि कायद्याच्या शक्तीची कहाणी आहे ! ...

बीड पोलिसांनी जात ‘हटवली’, इतरांचे काय? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बीड पोलिसांनी जात ‘हटवली’, इतरांचे काय?

जातीवरून कडवे संघर्ष पेटलेले असताना बीड जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांनी पोलिसांच्या जातीची ओळख पुसण्यासाठी नेमप्लेटवरून आडनावे काढली.. पुढे? ...

मराठवाड्याची ‘पत’ कोणी घालवली ? त्याला जबाबदार कोण? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मराठवाड्याची ‘पत’ कोणी घालवली ? त्याला जबाबदार कोण?

राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी नांदेड, परभणी, जालना, बीड आणि हिंगोली हे मराठवाड्यातील पाच जिल्हे दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत तळाला आहेत ...

वाळूच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या मजुरांच्या जिवाचे मोल ते काय! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाळूच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या मजुरांच्या जिवाचे मोल ते काय!

आंदोलनं जातीसाठी होतात. मजुरांना कुठे जात असते ? ...

नैतिक जबाबदारी म्हणजे काय असते धनुभाऊ? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नैतिक जबाबदारी म्हणजे काय असते धनुभाऊ?

तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना तर एक विधान भोवले. 'आदर्श' प्रकरणात आरोप झाल्याने अशोकराव चव्हाण यांनाही अल्पावधीत मुख्यमंत्रिपदाची खूर्ची सोडावी लागली. ...

पाण्यानं घोटला भावकीचा गळा ! मराठवाड्यात सिंचन अनुशेषाने वाढत आहेत ‘पाणीबळी’ - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाण्यानं घोटला भावकीचा गळा ! मराठवाड्यात सिंचन अनुशेषाने वाढत आहेत ‘पाणीबळी’

आजवर सिंचनाच्या नावाखाली करोडो रुपये खर्च करण्यात आले, तरी ना सिंचनाखालील क्षेत्र वाढले ना आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली. मग हे पाणी नेमके मुरते तरी कुठे? ...