नवी मुंबईमधील तुर्भे विभागातील तुर्भे स्टोअर, इंदिरानगर, गणपतीपाडा, आंबेडकरनगर, गणेशनगर, हनुमान नगर, महानगरपालिका प्रभाग ४८, ६८, ६९, ७०, ७१ व ७३ मध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ...
Navi Mumbai: प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या लोकनेते दि. बा. पाटील यांच्या चळवळीमधील सर्व दस्तऐवज संकलीत करण्यात येणार आहे. ...