दिवंगत प्रकाश परांजपे हे शिवसेनेचे ठाण्यातून चार वेळा खासदार होते. त्यांचे २००८ मध्ये कर्करोगाने निधन झाले. पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यावेळी उच्चशिक्षित आनंद यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. ...
बेकायदा चाळींची बिल्डरांकडून सोशल मीडियावर जाहिरात केली जाते. त्याला भुलून सामन्य नागरिकांची फसवणूक होते. चाळींमध्ये रस्ते, गटारी, पाण्याची व्यवस्था नाही. ...