आसाममध्ये एनआरसी प्रक्रिया पूर्ण झाली. आता पुढे काय? 19 लाख लोकच यादीतून बाहेर राहिले, तर हा एवढा उपद्व्याप केला कशाला? जे बाहेर राहिले, ते आता ‘स्टेटलेस’ होतील का? त्यांच्यापुढे आता कोणते मार्ग आहेत? जे घुसखोर ठरतील, त्यांना बांग्लादेशात हाकलणार का? ...
स्वतःच्या जगण्याची सूत्रं स्वतःच्याच हातात घेऊन नवीन वाट चालणार्या आणि आपल्या जगण्याचं आपणच नेतृत्व करत इतरांसाठी पायवाट तयार करणार्या कर्तबगार महिलांचा सन्मान. ...
तांत्रिक नादुरुस्ती लक्षात आल्याने ‘चांद्रयान-2’चं प्रक्षेपण ऐनवेळी स्थगित करावं लागण्याची वेळ इसरोवर ओढवली आणि अनेकांच्या वाटय़ाला निराशा आली. पण इसरोमध्ये मात्र सगळी टीम नव्याने कामाला भिडली आहे आणि चांद्रयान-2 अवकाशात झेपावण्यासाठी उद्याचा मुहूर्त ...
राजकीय नेतृत्वाकडून झालेला अपेक्षाभंग निदान खेळाडूंनी तरी करू नये आणि आपल्या देशाचा डंका वाजवावा अशी अनेकांची अतीव ‘भावुक’ अपेक्षा असते. म्हणून खेळाच्या आनंदाच्या पोटात ‘देश की इज्जत’ पणाला लावली जाते. ...