उद्धव ठाकरे बारसू ग्रामस्थांना भेटण्यासाठी येत असल्याने प्रशासनाकडून सुरू असलेल्या चर्चेला खीळ बसण्याची शक्यता ...
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, ती भूमिका मान्य ...
वेळ पडल्यास राज्यातील सर्व शेतकरी बारसूमध्ये येतील, असा इशारा त्यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेऊन दिला होता. ...
खोदकाम केवळ माती परीक्षणासाठीच ...
खासदार विनायक राऊत यांना अटक झाली, त्यानंतर आंदोलन शांत होईल, असे अपेक्षित होते. मात्र मुंबईत आणि कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन आंदाेलन पेटवण्यात आले ...
प्रथम या प्रकल्पासाठी ३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचे सांगण्यात आले आणि त्यानंतर ती गुंतवणूक ४ लाख कोटींवर गेली. ...
खासदार विनायक राऊत यांनी केला होता गौप्यस्फोट ...
आंदोलकांमध्ये खळबळ उडाली आहे. ...