मनोज मुळ्ये केवळ राजकीय विश्लेषकच नाही तर वर्षानुवर्षे राजकारणात राहिलेल्या लोकांनाही हाच प्रश्न पडत असेल की काय बघून लोक ... ...
महायुतीने रत्नागिरीत एक मैदान तब्बल दहा ते पंधरा दिवस आपल्याच ताब्यात ठेवले ...
ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव घ्यायची लाज वाटते, त्यांची शिवसेना खरी कशी असेल? ...
किरण सामंत यांच्या कार्यालयासमोर लावण्यात आलेले उदय सामंत यांचा फोटो असलेले बॅनर तसेच उदय सामंत यांचा स्वतंत्रपणे लावण्यात आलेला फोटो अचानक हटवण्यात आला आहे. ...
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोळंबे (ता. संगमेश्वर) येथे रत्नागिरीला येणाऱ्या खासगी बसला अचानक आग लागली. ...
मतदानाला आता अवघे काही दिवसच राहिल्याने राजकीय हालचालींना आणि प्रचार सभांना वेग आला आहे. ...
वैशाली चंद्रकांत रांबाडे हिचा जुलै २०२३ मध्ये खून झाला होता आणि या प्रकरणी तिचा प्रियकर राजेंद्र गोविंद गुरव याला ऑक्टोबरमध्ये अटक झाली आहे. ...
शेतकऱ्यांना मिळायला हवी लोकप्रतिनिधी आणि सरकारच्या धोरणांची साथ ...