Mumbai News: मुंबई विमानतळाच्या हाय फ्रिक्वेन्सी रिसीविंग स्टेशनमुळे परिसराताल इमारतींचा पुनर्विकास रखडला असून सदर स्टेशन गोराई येथे स्थलांतरित करण्यात यावे अशी मागणी करीत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी आज केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ...
Mumbai News: बोरिवली पश्चिम बाभई येथील स्मशानभूमी गेल्या ऑक्टोबर पासून बंदच आहे. बंद असलेली बाभई स्मशान भूमीची एक तरी चिता सुरू करा या मागणीसाठी बोरिवली येथील ८० वर्षीय सामाजिक कार्यकर्त्या डॉ.मीरा कामत यांनी काल सकाळ पासून पालिकेच्या आर मध्य कार्या ...
Mumbai: बंद असलेली बाभई स्मशान भूमीची एक तरी चिता सुरू करा या मागणीसाठी बोरिवली येथील सामाजिक कार्यकर्त्या मीरा कामत आणि अँड. कपिल सोनी, सारिका सावंत, विनोद पंदेरे, गणेश कोरुडे, यदुनाथ प्रजापती, भावी ठकार, नितीन डिसिल्वा आदी कार्यकर्त्यांनी आज सकाळ ...