धक्कादायक बाब म्हणजे महिला अत्याचारामध्ये महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेश व राजस्थाननंतर महाराष्ट्रात अत्याचाराच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. ...
ईशान्य मुंबई हा तसा भाजपचा गड मानला जातो. या लोकसभा मतदारसंघांमध्ये मुलुंड, भांडूप पश्चिम, विक्रोळी, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, मानखुर्द - शिवाजीनगर या सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. ...