अत्याचारांच्या घटनांमध्ये बहुतांश गुन्हे हे जवळच्या, ओळखीच्या व्यक्तींकडून होत असल्याचे समोर आले. मात्र, मालवणीच्या घटनेत आईनेच क्रूरतेचे टोक गाठले. ...
Mumbai Dahisar Koyta Attack: मुंबईतील दहिसरमध्ये तिहेरी हत्याकांडाची घटना घडली. दोन कुटुंबात वाद झाला. वाद इतका टोकाला गेली की, एकमेकांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. ...