ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
अत्याचारांच्या घटनांमध्ये बहुतांश गुन्हे हे जवळच्या, ओळखीच्या व्यक्तींकडून होत असल्याचे समोर आले. मात्र, मालवणीच्या घटनेत आईनेच क्रूरतेचे टोक गाठले. ...
Mumbai Dahisar Koyta Attack: मुंबईतील दहिसरमध्ये तिहेरी हत्याकांडाची घटना घडली. दोन कुटुंबात वाद झाला. वाद इतका टोकाला गेली की, एकमेकांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. ...