मुसळधार पावसात मनपाच्या नेहरुनगर झोन येथील कर विभागात कार्यरत कृष्णा बनाई, विलोप कावळे यांनी मोहता कुटुंबातील पाच जणांचा जीव वाचवला, त्यांच्या कार्याचे फडणवीस यांनी कौतुक केले. ...
पेंच नदी क्षेत्रात संततधार होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पेंच नदीवरील तोतलाडोह आणि नवेगाव खैरी धरण पूर्णपणे भरले असून, तोतलाडोह धरणाचे १४ पैकी १० तसेच नवेगाव खैरीचे सर्व १६ दरवाजे उघडण्यात आले आहे. ...