शासनाने विभागीय भरती करून कोकणातील शाळांमध्ये स्थानिक शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, यासाठी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातून पाठिंबा चळवळ उभी राहिली आहे. ...
स्फाेटामुळे छप्पर गमावलेल्या कुटुंबीयांना भाड्याच्या घरात ईद साजरी करण्याची वेळ ...
संभाव्य पाणीटंचाईची झळ नागरिकांना बसू नये, यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा ...
नैसर्गिक मधूर स्वाद व अविट गोडीमुळे हापूसला वाढती मागणी आहे. ...
परीक्षेस दि. २ मार्चपासून प्रारंभ झाला होता ...
कृषी विद्यापीठाच्या भात संशोधन केंद्राचे नवे वाण तयार. ...
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शिक्षक परीक्षेच्या कामासाठी परीक्षा केंद्रावर उपस्थित ...
जिल्ह्यात १२ हजार प्राथमिक, सहा हजार माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन दोन हजार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आहेत ...