समाजात बदल लगोलग होत नसतात. जास्तीत जास्त लोकांना जेव्हा आपले विचार पटतील, ही संख्या लक्षणीयरीत्या वाढेल तेव्हा कुठे धोरण पातळीवर काहीतरी बदलेल. पण तोपर्यंत पुढे येऊन विचार मांडणं आणि प्रयत्न करत राहाणं महत्त्वाचं आहे. मी आणि आमची संस्था हेच करतो आहो ...
काम सुरू केलं तेव्हा लोक आमच्या विषयावरून हसायचे. मुतारी हा शब्द असभ्य आहे, तो वापरू नका म्हणून विरोध करायचे. पण आम्ही ना आमचा मुद्दा बदलला, ना आमचा शब्द. आम्हाला नावं ठेवणारे, कमी लेखणारे, हिणवणारे लोक आता आमच्या मुद्दय़ावर आमच्या आवाजात आवाज मिसळू ल ...
‘मदर्स ऑन व्हिल्स’ या संकल्पनेतूनचौघीजणींनी स्वत: गाडी चालवत दिल्ली ते लंडन असा 22 देशांचा प्रवास केला. 64 दिवसात 23 हजार 600 किलोमीटर प्रवास करत त्या विविध देशातील महिलांना भेटल्या त्या प्रवासाची गोष्ट. ...
-जया वेलणकर दिल्लीतील महिलांना बस आणि मेट्रोमध्ये मोफत प्रवास योजनेची घोषणा केजरीवाल सरकारने केल्यापासून (प्रत्यक्ष अंमलबजावणी आधीच) या निर्णयावर ... ...
2015मध्ये मला 18 मुलं होती. आज मला माझी स्वत:ची मुलगी धरून एकूण 53 मुलं आहेत. त्यातली 25 निवासी मुलं आत्महत्या केलेल्या शेतक-या ची, तर 27 मुलं रस्त्यावर भीक मागून, भंगार वेचून उदरनिर्वाह करणारी होती. ही मुलं दिवसभर माझ्याकडे राहातात, रात्री झोपायला ...
पाळी. हा विषय काही ऑस्कर अवॉर्ड मिळविण्याइतका मोठा आहे का? तर आहे. पिरिएड-एण्ड ऑफ सेंटेन्स या माहितीपटाला यंदाचा उत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळाला आहे. त्या सिनेमाची ही ओळख आणि निर्माती गुनीत मोंगा यांच्याशी खास गप्पा. ...
पुण्याची वेदांगी कुलकर्णी. फक्त 19 वर्षं वयाच्या या तरुणीने नुकतीच 15 देश चाकाखाली घालून सायकलवरून जगप्रदक्षिणा पूर्ण केली. आपल्या लेकीला हे असलं साहस करू देणारे आईवडील किती ‘वेगळे’ असतील ! मध्यरात्री 2 वाजता परदेशातून फोन करून सायकलवरून जग प्रदक्ष ...