आज शहरवासीयांना महान येथील धरणातून पाणीपुरवठा केला जाताे. सुमारे २५ वर्षांपूर्वी शहराच्या विविध भागातील नागरिकांकडे विहिरी उपलब्ध हाेत्या. मनपाची ... ...
रस्त्यालगतच्या फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या ठाणे मनपातील सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असलेल्या फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला ... ...
गत दीड वर्षापासून कोरोनामुळे लग्नासाठी इच्छुक असलेल्या युवक-युवतींना अडचणींचा सामना करावा लागत आहे. लग्नाचे मुहूर्त असलेल्या काळातच कोरोनाचा उद्रेक ... ...
श्रावण महिन्यात शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्याची परंपरा मागील अनेक वर्षांपासून निरंतर ... ...