चंद्रपूर मनपा प्रशासने ७७ जागांचा आणि २६ प्रभागांचा कच्चा आराखडा सादर केला आहे. परंतु, प्रारुपात दुरुस्ती करण्याबाबत अद्याप कोणत्याही सूचना नसल्याने अंतिम प्रभाग निश्चित करणे पुन्हा लांबणीवर पडले आहे. ...
लग्न करण्याच्या अटीवर पीडिताने ते प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून परत घेतले. त्यानेदेखील त्यावेळी लग्न करण्याची बतावणी करून केस मागे घेण्याची विनवणी केली. ...
वरोरा शहरात भरदिवसा घरफोड्या झाल्या आहेत. दुचाकी इतकेच नव्हे तर काही महिन्यांपूर्वी टेमुर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत दरोडा पडला होता. आता दुसरी घटना वरोऱ्यात घडली. ...
चोरटी ग्रामसभेने सामूहिक वनहक्क दाव्यातून शासनाने हस्तांतरित केलेल्या जागेत विविध फळझाडांची लागवड करून देशासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. भारतातील हा पहिलाच यशस्वी प्रयोग पूर्णत्वास येत आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनही सुरू झाले. मग ताडोबाच्या पर्यटनासह यावर अवलंबून असणाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनाकडून हा दुजाभाव का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. ...