लोकांसाठी म्हणून काम करताना प्रत्येकच बाबतीत फायदा-तोटा बघायचा नसतो. अनेक संस्था पदरमोड करीत काम करतात, कारण घेण्यापेक्षा काही देण्याची त्यांची भूमिका असते. अशा भूमिकेपासून जे दूर होऊ पाहतात त्यांना स्वाभाविकच लोकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ येत ...
भुजबळ जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांची विचारपूस करायला जाणाऱ्यांमध्ये आजपर्यंत त्यांना शह देण्याची भाषा करणाºयांचाही समावेश असल्याचे पाहता, भुजबळांचे उपयोगीता मूल्य स्पष्ट व्हावे. विशेषत: या भेटींमध्ये भुजबळ यांनी सहमतीच्या राजकारणाचा मुद्दा छेडल्यान ...
सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे हल्ली अभिव्यक्तीचे पाट वाहू लागले आहेत, हे एका अर्थाने चांगलेच म्हणायला हवे; कारण विचारांना चालना देण्याचे काम त्यातून घडून येते. ...
नाशिककरांसाठी मुंबई आता तशी जवळ आली आहे. वेळेची बचत व्हावी म्हणून मुंबईला विमानाने जाण्यासारखी रस्त्याची अवस्था दयनीय अगर पूर्वीसारखी वेळखाऊ राहिलेली नाही. त्यामुळे नाशिक-मुंबई विमानसेवेला फारसा प्रतिसाद लाभला नाही. म्हणूनच आता नाशिक-दिल्ली व तेथून अ ...
ग्रामपंचायत ते नगरपंचायत, असा टप्पा गाठत विकासाच्या मार्गावर धावू पाहणाऱ्या जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींमध्ये नेतृत्वाचा खांदेपालट झाला असून, नवीन पदाधिकाºयांकडेही पूर्वीइतक्याच अपेक्षेने बघितले जाणे स्वाभाविक आहे. ...
काही प्रश्न असे असतात, जे सरकारने सोडविणे अपेक्षित असले तरी केवळ सरकारभरोसे राहून ते सुटत नसतात. पाणीटंचाईचा विषयदेखील त्यातलाच. कारण पाण्याची गावनिहाय समस्या वेगवेगळी असते. ...
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात नरेंद्र दराडे यांच्या रूपाने शिवसेनेला विजयश्री लाभताच आता जिल्ह्यातील आगामी निवडणुकातील गणिते बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेने या निवडणुकीत काँग्रेस आघाडीची साथ देणाऱ्या भाजपाचा मुखभंग घडविल्याची हकीक ...