विशेष म्हणजे पुनर्विकासास तत्त्वत: मान्यता देत पात्र झोपड्यांचे बायोमेट्रिक करण्याचे आदेशही उद्योगमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. ...
दिघा ते नेरूळ येथील शिवाजीनगर पर्यंत विस्तार असलेल्या या झोपड्यांचा पुनर्विकास दीर्घकाळ रखडला आहे. ...
नेरुळ सेक्टर 6 येथील तुळसी भवन इमारतीचा बुधवारी रात्री स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली. ...
संजीव नाईक, संदीप नाईक यांनी तिरंगा फडकवून केला आनंद व्यक्त ...
खासदार राजन विचारे यांचा रेल्वेला इशारा ...
Navi Mumbai: गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. परंतु, गणेशोत्सव मंडळांना वीजजोडणी घेताना अनेक अडचणी निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेवून गणेशोत्सव मंडळांना वाजवी दरात ४८ तासांत वीजजोडणी द्या. ...
अण्णाभाऊंच्या विचारांचा आणि कार्याचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या दृष्टीने युवा वर्गाने प्रयत्न करावेत,असे आवाहनही नाईक यांनी यावेळी केले. ...
आरसीसी संरक्षण भिंतीचे कवच, घर बांधण्यासाठी सिडकोची खरी कसोटी ...