लाईव्ह न्यूज :

author-image

ज्योत्स्ना गाडगीळ

ज्योत्स्ना गाडगीळ या Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट रायटर आहेत. मुंबईच्या सेंट झेव्हिअर्स कॉलेजमधून पत्रकारितेत पदव्युत्तर पत्रकारिता केली असून टिळक विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. गेली १४ वर्षे त्या पत्रकारितेत काम करत आहेत. १० वर्षे मार्मिक साप्ताहिकात उपसंपादक/वार्ताहर म्हणून काम केले असून अलीकडच्या पाच वर्षात लोकमत डिजिटलवर 'भक्ती' विषयात सातत्याने लिखाण करत आहेत. नारदीय कीर्तनकार असल्यामुळे संगीत, अध्यात्म विषयात विशेष रुची आहे.
Read more
तुम्हाला लक्ष्मी हवी की लक्ष्मीपती? दोघांपैकी एक निवडण्याआधी वाचा ही गोष्ट! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तुम्हाला लक्ष्मी हवी की लक्ष्मीपती? दोघांपैकी एक निवडण्याआधी वाचा ही गोष्ट!

जग लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी धडपडते. परंतु, लक्ष्मीचे नारायणावर निस्सिम प्रेम असल्यामुळे ती नारायणाला प्राप्त केल्याशिवाय प्राप्त होणार नाही. ...

जेवणानंतर शतपावलीचे तसेच वामकुक्षीचे महत्त्व काय? - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जेवणानंतर शतपावलीचे तसेच वामकुक्षीचे महत्त्व काय?

भोजन होताच जो मनुष्य एका ठिकाणी बसून राहतो, तो प्रकृतीने स्थूल होतो. जो लगेच झोपतो, त्याच्या देहात अनेक व्याधी उद्भवता, जो धावतो, त्याचा मृत्यू जवळ येतो. म्हणजेच जेवणानंतर निष्क्रिय किंवा अतिसक्रीय होऊन चालणार नाही. त्यावर मंद पावले टाकीत शतपावली करण ...

'आजवर' घडलेल्या गोष्टी सोडा, 'आज' वर लक्ष केंद्रित करा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :'आजवर' घडलेल्या गोष्टी सोडा, 'आज' वर लक्ष केंद्रित करा!

चंदन उगाळले, तर खोड झिजेल, पण सहाण नाही. परंतु खोडाची झीज झाली, तरी किमान चंदन हाती येईल. आठवणींचे, दु:खाचे तसे नाही. ते जितके उगाळत राहू, त्यातून आपली मानसिक झीज होत राहिल. ...

लग्न मुहूर्तावरच का करावे; सांगत आहेत गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :लग्न मुहूर्तावरच का करावे; सांगत आहेत गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे

मुहूर्ताचा क्षण सर्व ग्रहदिशांची अनुकुलता पाहून सुनिश्चित केलेला असतो. लग्न मुहूर्तावर लग्न गाठ बांधली गेली, तर त्याचे परिणामही शुभ मिळतात. म्हणून लग्न मुहूर्ताच्या बाबतीत कोणतीही हयगय न करता, नेमून दिलेल्या मुहूर्तावर लग्न लावण्याचा प्रयत्न करावा. ...

प्रबोधिनी एकादशीला विठुरायाकडे एकच मागणे : हेचि दान दे गा देवा... - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :प्रबोधिनी एकादशीला विठुरायाकडे एकच मागणे : हेचि दान दे गा देवा...

मागणाऱ्याला कमीपणा नाही आणि देणाऱ्याच्या दातृत्वाला उणेपणा नाही, असे हे मागणे आहे. इथे मागणाऱ्या याचकाला आपण याचक असल्याचा अभिमान आहे. याचक आहोत, यातच सन्मान आहे. ...

धर्मभेद, वर्णभेद, जातिभेद नष्ट करणारे गोरक्षनाथ यांची जन्मकथा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :धर्मभेद, वर्णभेद, जातिभेद नष्ट करणारे गोरक्षनाथ यांची जन्मकथा!

गोरक्षनाथांचा योगविद्येवर भर होता. ते म्हणत, 'ज्याने जिभेवर नियंत्रण मिळविले त्याने सर्व काही जिंकले. फाजील आहार घेतल्याने इंद्रिये प्रबल होऊन ज्ञान नष्ट होते. जो मनुष्य आसन, आहार व निद्रा यांच्या संबंधीच्या नियमांचे काटेकोर पालन करतो तो वृद्धावस्थेव ...

Tulasi vivah 2020 : तुळशीच्या लग्नाला येते ३३ कोटी देवांची वरात; स्वागताला राहा तयार! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Tulasi vivah 2020 : तुळशीच्या लग्नाला येते ३३ कोटी देवांची वरात; स्वागताला राहा तयार!

Tulasi Vivah 2020 : भगवान महाविष्णूंचे जावई म्हणून स्वागत करणे आणि त्यांना आपली ज्येष्ठ कन्या तुळशी सोपवणे, हा विचारच किती सुखद आहे. या सोहळ्याचे वर्णन करताना संत नरसी मेहता श्रीकृष्णाला सांगतात, येताना एकटा येऊ नकोस, तर तुझ्याबरोबर सर्वांना घेऊन ये. ...

मेंदूपर्यंत रक्ताभिसरणासाठी रोज किमान चार वेळा नमस्कार करा; जाणून घ्या कसा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मेंदूपर्यंत रक्ताभिसरणासाठी रोज किमान चार वेळा नमस्कार करा; जाणून घ्या कसा!

नमस्काराचे अनेक शारीरिक, मानसिक, आर्थिक फायदे आहेत. परंतु, नमस्काराचा मुख्य फायदा म्हणजे आपल्यातला अहंकार दूर होतो आणि आपण शरणागतीच्या अवस्थेत येतो. ...