लाईव्ह न्यूज :

author-image

ज्योत्स्ना गाडगीळ

ज्योत्स्ना गाडगीळ या Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट रायटर आहेत. मुंबईच्या सेंट झेव्हिअर्स कॉलेजमधून पत्रकारितेत पदव्युत्तर पत्रकारिता केली असून टिळक विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. गेली १४ वर्षे त्या पत्रकारितेत काम करत आहेत. १० वर्षे मार्मिक साप्ताहिकात उपसंपादक/वार्ताहर म्हणून काम केले असून अलीकडच्या पाच वर्षात लोकमत डिजिटलवर 'भक्ती' विषयात सातत्याने लिखाण करत आहेत. नारदीय कीर्तनकार असल्यामुळे संगीत, अध्यात्म विषयात विशेष रुची आहे.
Read more
आपणच काय, तर संतदेखील करत असत देवाशी भांडण! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आपणच काय, तर संतदेखील करत असत देवाशी भांडण!

विठ्ठलमय झालेले तुकाराम महाराज सांगतात, भगवंताशी इतके समरस व्हा, की अन्य दुय्यम गोष्टींना आयुष्यात थाराच उरणार नाही. सखा, सोबती भगवंत झाला, की प्रत्येक संवाद त्याच्याशीच होईल. मग ते लाडिक भांडण का असेना...! ...

मंदिरात गेल्यावर डोळे मिटून क्षणभर बसावे, का? हे वाचा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मंदिरात गेल्यावर डोळे मिटून क्षणभर बसावे, का? हे वाचा!

देह हे देखील देवाचे मंदिर आहे. म्हणून ज्यापरामाणे मंदिरात गेल्यावर आपण क्षणभर विश्रांती घेतो, तशी आत्मचिंतनाच्या दृष्टीने आपल्या मनाच्या कट्ट्यावर देखील ध्यान धारणेच्या निमित्ताने विश्रांती घ्यावी आणि आत्मारामाचे चिंतन, स्मरण करावे. ...

जिवंतपणी अन्नदान करा, नाहीतर मृत्यूपश्चात उपाशी राहाल; वाचा रामायणातील ही कथा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जिवंतपणी अन्नदान करा, नाहीतर मृत्यूपश्चात उपाशी राहाल; वाचा रामायणातील ही कथा!

आपण आयुष्यभर फक्त घ्यायला शिकलो, परंतु देण्याची सवय आपल्या हाताला नाही. ती जाणीवपूर्वक लावून घेतली पाहिजे. दानाची सवय नुसती लावून उपयोगाची नाही, ते सत्पात्री झाले पाहिजे, तरच उपयोग. ...

सीतेप्रमाणे आपल्यालाही मृगकांचनाची भूल पडते तेव्हा...! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सीतेप्रमाणे आपल्यालाही मृगकांचनाची भूल पडते तेव्हा...!

रामायणातील या घटनेची आठवण आचारविचारांची लक्ष्मणरेषा ओलांडून नव्या फॅशन आणि विषयोपभोगाच्या कांचमृगापाठी धावताना आपण सदैव ठेवली पाहिजे. ...

तणाव नियंत्रणासाठी रोज म्हणा, समर्थ रामदास स्वामी रचित, मनाचे श्लोक! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तणाव नियंत्रणासाठी रोज म्हणा, समर्थ रामदास स्वामी रचित, मनाचे श्लोक!

देहावर नियंत्रण मिळ्वण्याआधी मनावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. म्हणून समर्थांनी मनाला उपदेश केला. तसा उपदेश आपणही मनाला केला, तर बाह्य गोष्टींनी आपले मन दुःखी, कष्टी होणार नाही. ...

खात्रीशीर उपायाला आपण रामबाण उपाय असे का म्हणतो? - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :खात्रीशीर उपायाला आपण रामबाण उपाय असे का म्हणतो?

रामाच्या नावासह अनेक संज्ञा जोडलेल्या आहेत. त्यामागे अनेक कथांची जोड आहे. त्यांचा विस्तार टप्प्याटप्प्याने पाहूया. ...

एकांत असावा, एकटेपणा नको! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :एकांत असावा, एकटेपणा नको!

सभोवताली गर्दी आहे पण माणसे नाहीत.  अशी परिस्थिती एकांत देत नाही, तर एकाकी पाडते. याबाबत संतांचे विचार काय आहेत जाणून घेऊ. ...

कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही, देवही नाही! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही, देवही नाही!

धीर, संयम, सबुरी अंगात बाणून घेतली, तर योग्य वेळी योग्य गोष्टी नक्कीच आपल्या पदरात पडू शकतील. ...