जिल्हाभरातील आठ गावांमध्ये ११ टँकरने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीटंचाईची आढावा बैठक घेतली होती. गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याचा टँकरने योग्यरीत्या पाणीपुरवठा होतो किंवा नाही, याबाबत शहानि ...