कोल्हापुरात पूरपुनर्वसन झालेली करवीर तालुक्यातील चिखली आणि वळिवडे ही दोन गावे आहेत. या पुनर्वसित नागरिकांना वाटप झालेल्या भूखंडाची सद्यस्थिती लोकमतने जाणून घेतली. ...
महाराष्ट्रातील मराठी माणसाला, हिंदूंना न्याय देण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली. पण, काही लोक याचा फायदा सत्ता व पैशासाठी करून घेण्यासाठी बाजूला गेले ...