Chandrakant Patil News: राजकारणात महत्त्वाकांक्षा ही नात्यांच्या, तत्त्वांच्या वर जात आहे, तो आम्हाला अनुभव नाही. ज्यांचा फार मोठा संस्थांचा व्याप असतो, त्यांना आमदार किंवा खासदारकीशिवाय जगणं अशक्य असतं. संस्था जगवणं शक्य असतं. आमचं तर ‘जीना यहां, मर ...
Srikant Shinde Criticize Uddhav Thackeray: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला; पण अजूनही काही लोकांची भाषा सुधारली नाही. एक म्हण आहे. ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’. आपल्या बाब्याने दोन-दोन आमदारांचा बळी घेतला आहे. मी जनतेतून निवडणूक आलो आ ...
Amravati News: राज्य निवडणूक आयोगाच्या दणक्यानंतर वन विभागाने १७९ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या काही दिवसांपूर्वी केल्या आहेत. मात्र, अद्यापही प्रादेशिक उपविभागात ७० रेंज रिक्त असून, वन परिक्षेत्राधिकारी कार्यरत नाही ...