लांगी यांची बदली झाल्यावर नवीन पोलीस निरीक्षक दादाराम कारंडे हजर झाले आहेत. नव्या पोलीस निरीक्षक यांना काही माहिती मिळायच्या आधीच पाली समुद्र किनारी वाळू माफियांनी पुन्हा वाळू उपसा करून त्याची तस्करी सुरू केली. ...
शहरी भागामध्ये होणाऱ्या विविध विकास कामांसाठी तसेच बांधकाम प्रकल्पांसाठी आर.एम.सी. प्लान्टची गरज आहे ही वस्तूस्थिती असली तरी सुध्दा हे प्लान्ट उभारत असताना पर्यावरण विभागाने परवानगी देताना काही अटी घालणे आवश्यक आहे. ...
मीरारोडच्या हटकेश भागातील गौरव संकल्प फेज २ मध्ये मनीष शंकर हे त्यांची पत्नी प्रतिमा व १० आणि १३ वर्षांच्या दोन मुलांसह राहतात. दोन मुलगे असले तरी मुलीची आवड असलेल्या प्रतिमा मुलगी नसल्याने नेहमी गंभीर व तणावात असत. ...
Bhayandar: मुंबई ते भाईंदरच्या उत्तन किनारी जलवाहतूक सुरु करणे व उत्तन समुद्र किनारी जलक्रीडा सुरु करण्यास महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाने तयारी दर्शवली असल्याची माहिती मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी दिली आहे . ...
Mira Road: गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या ह्या तिकीट खिडकीचे काम विचारे यांनी पाठपुरावा करून पूर्ण करून घेत शनिवारी सायंकाळी त्याचे उदघाटन केले . ...