पद्मश्री अनुप जलोटा यांच्या हस्ते मनोदय पुरस्काराचे वाटप करण्यात आले. ...
ठेकेदारा कडून मीटर न लावल्यास नळ जोडणी तोडण्याचा इशारा पालिकेने दिला आहे ...
भाईंदर पश्चिमेस बजरंग नगर ही सरकारी जमिनीवर कांदळवन क्षेत्रात वसलेली वस्ती आहे ...
मीरारोडमध्ये बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री आले असता त्यांच्या कार्यक्रमात महिलांच्या गळ्यातील गळ्यातील मंगळसूत्र , सोनसाखळ्या चोरून चोरटयांनी धुमाकूळ घातला होता. ...
गुन्ह्यांची उकल उत्कृष्टपणे केल्याबद्दल ७ पोलीस अधिकाऱ्यांचे आयुक्तांकडून कौतुक करण्यात आले. ...
शहराचा विकास झपाट्याने होत असून लोकसंख्या १५ लाखांच्या आसपास आहे. ...
सोमवार १० एप्रिल रोजी आयुक्त ढोले यांनी शहरातील धोकादाय इमारतींचा आढावा व कारवाई बाबत आयुक्त दालनात बैठक घेतली . ...
थायलंड येथे नोकरीसाठी पाठवून तेथून बेकायदा म्यानमार देशात जबरदस्तीने पाठवून म्यानमार मध्ये छळ करत कामास जुंपलेल्या भाईंदरच्या तरुणाची सुटका करून पोलिसांच्या भरोसा सेलने त्याला पुन्हा मायदेशी आणले आहे. ...