२०२४ सालचा पावसाळी मासेमारी बंदी कालावधी १ जून ते ३१ जुलैपर्यंत लागू असताना रेवस, करंजा आणि मुंबईतील काही मच्छिमारांनी अवैध मासेमारीचे सत्र सुरू ठेवले असल्याने माश्यांच्या प्रजनन आणि संवर्धनावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. ...
शहरात नालेसफाई, गटारांची सफाई ही पूर्णपणे झाली असून यामध्ये पाठपुरावा करणाऱ्या सर्व स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचारी यांचे आयुक्त यांनी कौतुक केले. ...
मीरारोड मध्य भाजपाशी संबंधित विकासक - ठेकेदार याच्या इमारत बांधकाम दरम्यान आणखी एका मजुराचा सुरक्षे अभावी पडून मृत्यू झाला असताना त्यात मीरारोड पोलिसांनी विकासकाला आरोपी करणे टाळले असल्याने टीका होत आहे . ...
सूर्या पाणी पुरवठा योजने अंतर्गत वसई खाडीतून भूमिगत जलवाहिनी मीरा भाईंदर मध्ये आणली जाणार आहे . एमएमआरडीएच्या माध्यमातून एल एन्ड टी कंपनी जलवाहिनी टाकण्यासाठी वरसावे नवीन पुलाच्या जवळ शाफ्टचे काम सुरु आहे . ...