लाईव्ह न्यूज :

default-image

दीपक भातुसे

आमचा निकाल कधी लावता? २५ लाख बेरोजगारांचा प्रश्न - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमचा निकाल कधी लावता? २५ लाख बेरोजगारांचा प्रश्न

शासकीय भरतीतील सहा विभागांच्या परीक्षांचे निकाल अजूनही रखडले ...

मंत्रालय बंद व्हायची वेळ झाली तरी प्रवेशासाठी लांबच लांब रांग; सामान्यांची ससेहोलपट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालय बंद व्हायची वेळ झाली तरी प्रवेशासाठी लांबच लांब रांग; सामान्यांची ससेहोलपट

‘लोकमत’ने या रांगेतील नागरिकांशी संवाद साधला. ...

Court: तारीख पे तारीख, न्याय कधी ? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Court: तारीख पे तारीख, न्याय कधी ?

Court: ‘उशिरा मिळालेला न्याय हा एकप्रकारे अन्याय’ असे म्हटले जाते. राज्यातील जिल्हा न्यायालयात प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता असा अन्याय लाखो लोकांवर होतो. जिल्हा न्यायालयांमध्ये तब्बल ५० लाख ७३ हजार ७२६ खटले प्रलंबित असल्याचे माहिती अधिकारातून समो ...

मुंबईत आज ‘इंडिया’, लोकसभेची रणनीती ठरणार; देशभरातील ज्येष्ठ नेते दाखल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत आज ‘इंडिया’, लोकसभेची रणनीती ठरणार; देशभरातील ज्येष्ठ नेते दाखल

मागील दोन महिन्यांत पाटणा व बंगळुरूत बैठकांमध्ये जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती असून मुंबईतील बैठकीत हा फॉर्म्युला कसा असेल, यावर चर्चा होऊन तो अंतिम होण्याची शक्यता आहे. ...

तोंडात साखर कधी पडणार?, पालकमंत्री नियुक्त्या : अजित पवार गटाचे मंत्री दोन महिन्यांपासून ताटकळले - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तोंडात साखर कधी पडणार?, पालकमंत्री नियुक्त्या : अजित पवार गटाचे मंत्री दोन महिन्यांपासून ताटकळले

काही जिल्ह्यांवरून महायुतीत वाद असल्याने या नियुक्त्या रखडल्या असल्याची चर्चा आहे. ...

पोरं पास झाली, पण भरतीच रद्द; शुल्क परतीचे नावच नाही; चार वर्षांपूर्वीची प्रक्रिया - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोरं पास झाली, पण भरतीच रद्द; शुल्क परतीचे नावच नाही; चार वर्षांपूर्वीची प्रक्रिया

याबाबत एमआयडीसीने कसलेच स्पष्टीकरण केलेले नाहे.  ...

आणखी किती ‘परीक्षा’? ५०० किमीवर केंद्र; शुल्कानंतर आता प्रवासाचाही भुर्दंड - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आणखी किती ‘परीक्षा’? ५०० किमीवर केंद्र; शुल्कानंतर आता प्रवासाचाही भुर्दंड

टीसीएस कंपनीच्या गोंधळामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्याला विदर्भात, तर विदर्भातील विद्यार्थ्याला पश्चिम महाराष्ट्रात परीक्षा केंद्र मिळाले आहे. ...

मुंबईसाठी त्याच त्या घोषणा, पूर्ततेचे काय? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईसाठी त्याच त्या घोषणा, पूर्ततेचे काय?

नाही म्हणायला मुख्यमंत्र्यांनी काही घोषणा मुंबईसाठी केल्या, तशा घोषणा अनेक अधिवेशनात होतात. ...